अभंग सुख आणि दुःख रथाची चाकूरी । फिरताती गरगरी । जीवनभर ।। सुखात असते सकलांची भागीदारी । दुःखाचा कैवारी । कोणी नाही ।। सुख आणि दुःख कडा रुपयाची । तयावरूनी जगाची । रीती चाले ।। सुखाचे ओझे वाहती सकल । दुःखाचे हमाल । कोणी नाही ।। दुःखाचा हमाल जो कोणी जाहला । वैकुंठाशी गेला । धनी म्हणोनि ।। संजय म्हणे लोका दुःख मागा देवा । सुखाचाच ठेवा । त्यात आहे ।।कवी-संजयकुमार रामलाल कापसे. मु-पो-काचेवणी, तालुका-तिरोडा, जिल्हा-गोंदिया.(म.रा.)मो.न-९६७३१५२४८१
अभंग
ReplyDeleteसुख आणि दुःख रथाची चाकूरी ।
फिरताती गरगरी । जीवनभर ।।
सुखात असते सकलांची भागीदारी ।
दुःखाचा कैवारी । कोणी नाही ।।
सुख आणि दुःख कडा रुपयाची ।
तयावरूनी जगाची । रीती चाले ।।
सुखाचे ओझे वाहती सकल ।
दुःखाचे हमाल । कोणी नाही ।।
दुःखाचा हमाल जो कोणी जाहला ।
वैकुंठाशी गेला । धनी म्हणोनि ।।
संजय म्हणे लोका दुःख मागा देवा ।
सुखाचाच ठेवा । त्यात आहे ।।
कवी-संजयकुमार रामलाल कापसे.
मु-पो-काचेवणी, तालुका-तिरोडा,
जिल्हा-गोंदिया.(म.रा.)
मो.न-९६७३१५२४८१